30-35 ठीक आहे हो,
40 पार झालं की कशातच मन लागत नाही...
कुठंही बाहेर पडावस वाटत नाही,
फिरायला वगैरे पण भीती वाटते..
तिशी च्या आत कसं, लगेच कुठं ही निघता यायचं...
थकवा नाही, कायम उत्साही वगैरे..!
20-25 तर अति स्वीट...
गोंडस गोंडस वगैरे...एकदम टवटवीत... आयुष्याची मज्जाच मज्जा वगैरे....
कसलीच भीती नाही..!
45 पार झाल्यावर तर काय होईल देव जाणो..!!
असो,
ह्या #तापमानात घरीच वामकुक्षी घेणंच योग्य.!!!🫣
काळजी घ्या उष्णता फारच वाढत आहे.!!! 😉
🤣😂🤣😂😊
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा