एक जोडपं  २५ वर्षात कधीच भांडलं नाही!


एका मित्रानं विचारल- तुला हे कस काय शक्य झालं ??


नवरा-

आम्ही नवीन नवीन लग्न झाले त्यावेळेस शिमल्याला हनिमूनला गेलो होतो. 


तिथे घोडेस्वारी करताना माझी बायको

 ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने

 उडी मारुन बायकोला खाली पाडली..🤨


ती उठली व परत घोड्यावर बसली अन त्याला म्हणाली ;


 "हे तुझ पहिल्यांदा झालं", 


थोडावेळाने पुन्हा तेच घडल. ती परत बोलली " 


हे तुझ दुस-यांदा  झालं"


आणि जेव्हा तेच तिसऱ्यांदा घडलं तेव्हा 

तिने सरळ  त्या घोड्याला दरीत ढकलून दिलं.🤨🐎


मी ओरडलो, 

" ए बावळट, !  .....। तू घोड्याला मारलस ? पागल! "😡


तेव्हा ती मला रागात बोलली  


"हे तुझ पहिल्यांदा झालं".🫣


आणि तेव्हापासुन भांडण तर दूरच ... 

साधा वाद पण नाय केला कधी .. 😉


आम्ही अगदी आनंदी संसार करतो !!!🥰


🤣😂🤣😂😊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा