एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडलं नाही!
एका मित्रानं विचारल- तुला हे कस काय शक्य झालं ??
नवरा-
आम्ही नवीन नवीन लग्न झाले त्यावेळेस शिमल्याला हनिमूनला गेलो होतो.
तिथे घोडेस्वारी करताना माझी बायको
ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने
उडी मारुन बायकोला खाली पाडली..🤨
ती उठली व परत घोड्यावर बसली अन त्याला म्हणाली ;
"हे तुझ पहिल्यांदा झालं",
थोडावेळाने पुन्हा तेच घडल. ती परत बोलली "
हे तुझ दुस-यांदा झालं"
आणि जेव्हा तेच तिसऱ्यांदा घडलं तेव्हा
तिने सरळ त्या घोड्याला दरीत ढकलून दिलं.🤨🐎
मी ओरडलो,
" ए बावळट, ! .....। तू घोड्याला मारलस ? पागल! "😡
तेव्हा ती मला रागात बोलली
"हे तुझ पहिल्यांदा झालं".🫣
आणि तेव्हापासुन भांडण तर दूरच ...
साधा वाद पण नाय केला कधी .. 😉
आम्ही अगदी आनंदी संसार करतो !!!🥰
🤣😂🤣😂😊
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा