अस का बर हे जीवन असत
जे आपल असत ते आपल कधीच नसत
आणि जे आपल नसत तेच गळ्यात पडत
कितीही रडलो तरीही जीवन मात्र पुढेच सरत.
वाटल न्हवत
वाटल न्हवत तू इतकी बदलशील
इतक्या लवकर मजला विसरशील
स्वप्न सजवली होती आपण दोघांनी मिळून
वाटल न्हवत, जाताना केवळ आठवणीच ठेऊन जाशील.....!!
इतक्या लवकर मजला विसरशील
स्वप्न सजवली होती आपण दोघांनी मिळून
वाटल न्हवत, जाताना केवळ आठवणीच ठेऊन जाशील.....!!
क्षणिक मैत्री
कधीतरी तू हि समजून सांग मनाला
मैत्री कधीच क्षणिक नसते,
क्षणिक असतो तो भास अपुल्यांचा
शेवटी,जसे आलो एकले,तसे एकलेच जायचे असते...
मैत्री कधीच क्षणिक नसते,
क्षणिक असतो तो भास अपुल्यांचा
शेवटी,जसे आलो एकले,तसे एकलेच जायचे असते...
आई
दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)