केवळ हवाच भरलेली असावी या बॉम्बगोळ्यांमधून, बघा ना, 

नुसती सुई टोचली तरी चुटकीसरसे जातील लोळागोळा होऊन! 

मला वाटते, लोक पुरेशा त्वेषाने बॉम्ब बनतच नाहीत आजकाल!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा