समुद्र जेव्हा खळबळून घुसळून निघतो वादळात

 जेवढे काही मिळालेले असते ते ठेवतो किनाऱ्यावर

माणसांनी पाण्यात फेकलेले कर्म मात्र घेऊन जातो बरोबर!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा