युद्ध संपेल. नेते हस्तांदोलन करतील. म्हातारी स्त्री तिच्या शहीद मुलाची वाट पाहत राहील. ती मुलगी तिच्या प्रिय पतीची वाट पाहत राहील. आणि ती मुले त्यांच्या वीर वडिलांची वाट पाहतील. मला माहित नाही की आपली मातृभूमी कोणी विकली. पण मी पाहिले की किंमत कोणी चुकवली.


-महमूद दरविश


ज्यांना युद्ध हवे होते, त्यांनी कधीही लढाई केली नाही.


ज्यांनी लढाई केली त्यांना कधीच युद्ध नको होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा