माणूस पाण्यात विरघळतो

संताला संशोधक म्हणून नोकरी मिळते.
कुठलीही गोष्ट घडली की त्यातून
काही ना काही निष्कर्ष काढून हा मोकळा होत असे.
.
.
... .
एकदा तो खडकवासला धरणाच्या चौपाटीवरफिरायला गेलेला असतो. त्याचवेळी तिथे एक घटना घडते.
.
.
.
एक व्यक्ती पाण्यात उडी मारतो, पण बराच वेळ झाला तरी बाहेर काही येत नाही.
.
मग दोन व्यक्ती उड्या मारतात, पण त्याही बाहेर येत नाहीत.
.
.
यावरून संता असा निष्कर्ष काढतो की, .
.
.
.
.
"माणूस पाण्यात विरघळतो."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा