20 वर्ष

बंडू आणि चिंगी च्या लग्नाचा 20 वा वाढदिवस असतो, पण बंडू फार शांत बसलेला असतो तेवढ्यात चिंगी विचारते

चिंगी: काय झाल ....? एवढ शांत का बसलायस

बंडू: काही नाही ग तुला आठवत 20 वर्षापूर्वी आपण एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो ...
आपण चोरून भेटायचो ....

चिंगी : हो किती छान दिवस होते ते ...:)

बंडू: तुला आठवत तुझ्या बाबानी आपल्याला पकडल होत आणि माझ्या डोक्याला पिस्तोल लावून मला धमकावल होत की माझ्या मुलीशी

लग्न केल नाहीस तर मी तुला 20 वर्षा साठी खडी फोडायला जेल मधे पाठविन .....

चिंगी :,..... बर त्याच अत्ता काय आल

बंडू: काही नाही ग आज मी जेल मधून सुटलो असतो .........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा