एक मंत्री भाषण देत असतो. त्यामध्ये ते एक गोष्ट सांगतात .
.
एका व्यक्तीला ३ मुले असतात. त्याने तिघांना १००-१०० रुपये दिले
आणि अशी वस्तू आणायला सांगितली कि त्या वस्तूने खोली पूर्ण भरली पाहिजे .
.
पहिला मुलगा १०० रुपयाचे घास आणतो ...
पण खोली पूर्ण भरत नाही ..
.
दुसरा मुलगा १०० रुपयाचा कापूस आणतो..
तरी पण खोली पूर्ण भरत नाही ..
.
तिसरा मुलगा १ रुपयाची मेणबत्ती आणतो ..
आणि त्याने सर्व खोली प्रकाशमय होते .
.
पुढे तो मंत्री म्हणतो आपले राहुल गांधी त्या तिसर्या मुलासारखे आहेत ..
ज्या दिवशी ते राजनीतीत आले तेव्हापासून आपला देश प्रकाशमय आणी समृद्धीपूर्ण झाला आहे ..
.
.
.
.
.
.
.
तेवढ्यात मागून आपले अन्ना हजारे यांचा आवाज येतो .
"बाकीचे ९९ रुपये कुठे आहेत"...??

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा