एक तळिराम आपल्या मित्राला सांगत होता,काल मी ऑफ़िस सुटल्यावर टॉस करत होतो
घरी जाऊ की बारमधे.जर छापा पडला तर घर आणि काटा पडला तर बार.

मित्र-मग
... ?

तळिराम-मग काय काटा पडला आणि मी बारमधे .

मित्र-अरे वा,अगदी
तुझ्या मनासारखेच झाले की.

तळिराम-होय तर.फ़क्त त्यासाठी मला १५ वेळा टॉस करायला लागला .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा