आयुष्यभर साथ देणारीच
माणसे जोडा नाही तर..

तास भर साथ देणारी माणसं
बस मध्ये पण भेटतात..

कधीही आपल्या दुःखाचा
आणि सुखाचा बाजार मांडू नका..

कारण इथे प्रत्येक जण मतलबी
झालाय अगरबत्ती देवासाठी हवी
असते म्हणून विकत आणतात..

पण सुगंध आपल्या
आवडीचा पाहतात..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा