केवळ पाण्याचा आवाज येतो आहे झुळझुळता, मंद 

घाट सोडून सारे नावाडी कधीच निघून गेले आहेत 

चला ना! आपण या चंद्राच्या नौकेतूनच तलाव पार करु!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा