लोकांची तर मेळ्यामध्ये सुद्धा चुकामूक होते 

पण भेटतातच ना कहाणीच्या एका सुंदर वळणावर?

 तसे कायमचे थोडेच कुणी दुरावते परस्परांना?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा