एक मुलगा आणि मुलगी मोटारसायकल वरून जात होते, मुलगा खूप वेगाने मोटारसायकल चालवत होता, मुलगी घाबरली तिने त्याला हळू चालवायला सांगितले. ...
मुलगा : मला आई लव यु बोल...
मुलगी : आई लव यु, आता तरी हळू चालव.
मुलगा : आता मला घट्ट मिठी मार...
मुलीने त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली आता तरी हळू चालव....
मुलगा तिला बोलला कि आता माझे Helmet काढ आणि ते तू घाल.
मुलीने ते Helmet घातले आणि त्याला मोटारसायकल हळू चालवायला सांगितले.
दुसरा दिवशी पेपरात बातमी आली कि तो मुलगा अपघातात मरण पावला पण ती मुलगी Helmet मुळे काहीहि इजा न होता वाचली.. कारण त्याला माहित होते कि मोटारसायकलचा Break fail झाला होता.
❂❂❂ शिवरायांबाबत जगातील मान्यवरांचे उदगार ❂❂❂

▶मि. अनाल्ड टायबर्न (जगविख्यात इतिहासकार) - "छत्रपती शिवाजी महाराज्यांसारखे राजे जर आमच्या देशात होऊन गेले असते तर, त्यांच्या स्मृतींचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन नाचलो असतो."
▶इब्राहीम-लि-फ्रेडर (डच गव्हर्नर) - "छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाप्रसंगी सोन्याच्या सिंहासनावर बसताच सर्व मराठ्यांनी अत्यंत प्रेमाने "छत्रपती शिवाजी महाराज कि जय" अशी गर्जना केली."
▶मार्शल बुल्गानिन (मा. पंतप्रधान - रशिया) - "साम्राज्यशाही विरुद्ध बंद उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजीमहाराज्यांनी रोवली."
▶प्रिन्स ऑफ वेल्स (इंग्लंड) - "छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशीला बसविताना मला अत्यानंद होत आहे."
▶ब्यारन कादा (जपान) - "छत्रपती शिवाजी महाराज हे सत्पुरुष होते. त्यांनी अखिल मानवजातीचे हित केले."
▶एन्टोनियो (पोर्तुगीज व्हायसराय) - "छत्रपती शिवरायांच्या नौदलातमुळे सागरी किल्ल्यात वाढ झाली. राज्यांच्या नाविक दलाची शत्रूला भीती वाटते."
▶मि. मार्टिन मांडमोगरी (फ्रेंच गव्हर्नर) - "छत्रपती शिवाजी राजे त्यांच्या गुप्तहेरांना भरपूर पगार आणि बक्षिसे देत असत. त्यांची तलवार यशासाठी आदीव तत्पर असे."
▶डेनिस किंकेड (युरोपिअन इतिहासकार) - "स्वजनांच्या कल्याणासाठी संकृतीचे रक्षण करण्यासाठी संपत्ति हि हवीच असते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे आहेत."
दुःखाला सामोर जाण्यातच खर कौशल्य असत ...
त्यात जमिनीवरच राहून आकाशात उडायचं असत ...
आपल्या मनासारख कधीच घडत नसत ...
हीच माझी ओळख अस नशीब म्हणत असत ....
उन एकट कधीच येत नाही
ते सावलीला घेऊनच येत
फक्त ....
सावलीला प्रकट व्हायला ...
झाडाचं अस्तित्व लागत ....
चांदण्याला महत्व अंधारामुळेच येत
दुःखाच अन सुखाच हेच नात असत .......
दुखं नसेल आयुष्यात तर ....
सुखाची मजा घेता येईल का ....?
ओल न होता कधी
पावसात भिजता येईल का.....?
त्यात जमिनीवरच राहून आकाशात उडायचं असत ...
आपल्या मनासारख कधीच घडत नसत ...
हीच माझी ओळख अस नशीब म्हणत असत ....
उन एकट कधीच येत नाही
ते सावलीला घेऊनच येत
फक्त ....
सावलीला प्रकट व्हायला ...
झाडाचं अस्तित्व लागत ....
चांदण्याला महत्व अंधारामुळेच येत
दुःखाच अन सुखाच हेच नात असत .......
दुखं नसेल आयुष्यात तर ....
सुखाची मजा घेता येईल का ....?
ओल न होता कधी
पावसात भिजता येईल का.....?
प्रश्न??????
तेच ते... नेहमीचे...
तरीही सारे काही नवीन....
उगाचच धावत राहतो आपण...
त्याच आखुन दिलेल्या रिंगणात....
कारणाशिवाय......
दमलो की विचारात पडतो....
का धावलो.... काय मिळवण्यासाठी......
पुन्हा एक नवा प्रश्न....
प्रश्न पाचवीलाच पुजलेला....
असेच प्रश्नांमागुन प्रश्न...
फक्त सतावणारे......
गुंता करुन विचारांचा,
स्वतःमध्ये गुंतवणारे.....
उगीच जिवाला घोर लावणारे......
गुरफटलो.... अडकलो .....
की एकटे सोडुन जाणारे....
नकळत फसवणारे...
ओक्साबोक्षी रडवणारे...
अवचीत हसवणारे.....
शब्दगंध खुलवणारे.....
सकाळच्या कोवळ्या उन्हात,
दवबिंदुंसम ओघळणारे....
प्रश्न कणांकणाने मारणारे.......
धावत्या वाटेवरती,
ओळखीच्या पाऊलखुणा शोधणारे......
अलगद अडखळणारे....
त्या कान्ह्याच्या मोरपिसासम,
मंजुळ तानेवर डोलणारे......
प्रश्न मनात कल्लोळ उठवणारे......
काहीसे बोलके....... बरेचसे मौन.....
प्रश्न तुला नी मला व्यक्त करणारे.....
प्रश्न मनातली गुपीते फोडणारे.....
प्रश्नांत दडलेले प्रश्न....
विचार करायला लावणारे.....
प्रश्न आयुष्याला नवे ध्येय देणारे...
अंधा-या वाटेवर दिपस्तंभासम दिशा दाखवणारे.....
प्रश्न हरणारे.... हरवणारे...
प्रश्न संपणारे.... संपवणारे......
प्रश्न तुला नी मला दुर नी जवळ आणणारे...
प्रश्न आयुष्य बनुन जाणारे.....
आयुष्य बनुन जाणारे....
तरीही सारे काही नवीन....
उगाचच धावत राहतो आपण...
त्याच आखुन दिलेल्या रिंगणात....
कारणाशिवाय......
दमलो की विचारात पडतो....
का धावलो.... काय मिळवण्यासाठी......
पुन्हा एक नवा प्रश्न....
प्रश्न पाचवीलाच पुजलेला....
असेच प्रश्नांमागुन प्रश्न...
फक्त सतावणारे......
गुंता करुन विचारांचा,
स्वतःमध्ये गुंतवणारे.....
उगीच जिवाला घोर लावणारे......
गुरफटलो.... अडकलो .....
की एकटे सोडुन जाणारे....
नकळत फसवणारे...
ओक्साबोक्षी रडवणारे...
अवचीत हसवणारे.....
शब्दगंध खुलवणारे.....
सकाळच्या कोवळ्या उन्हात,
दवबिंदुंसम ओघळणारे....
प्रश्न कणांकणाने मारणारे.......
धावत्या वाटेवरती,
ओळखीच्या पाऊलखुणा शोधणारे......
अलगद अडखळणारे....
त्या कान्ह्याच्या मोरपिसासम,
मंजुळ तानेवर डोलणारे......
प्रश्न मनात कल्लोळ उठवणारे......
काहीसे बोलके....... बरेचसे मौन.....
प्रश्न तुला नी मला व्यक्त करणारे.....
प्रश्न मनातली गुपीते फोडणारे.....
प्रश्नांत दडलेले प्रश्न....
विचार करायला लावणारे.....
प्रश्न आयुष्याला नवे ध्येय देणारे...
अंधा-या वाटेवर दिपस्तंभासम दिशा दाखवणारे.....
प्रश्न हरणारे.... हरवणारे...
प्रश्न संपणारे.... संपवणारे......
प्रश्न तुला नी मला दुर नी जवळ आणणारे...
प्रश्न आयुष्य बनुन जाणारे.....
आयुष्य बनुन जाणारे....
पहिल्या मिलनाचि रात्र
पूनवेची रात्र
त्याला चांदण्याची झालर
बहरलेला प्राजक्त
त्याला सुगंधाचा पाझर
जवळच कुठे तरी…
सजलेली एक परी
वाट बघते तिच्या रायाची
आज आहे रात्र पहिली
तिच्या अन् त्याच्या मिलनाचि
नजर खीळलेली पाऊलावर
चले कांकणाशि खेळ
क्षण किती सरले
भान नाही तिला
वाट पाहता रायाची
जाता जात नाही वेळ
मनी भावनांचा कल्लोळ
मुखी लाजेचा रक्तिमा
अर्धोन्मिलित डोळ्यात तरळे
मिळनाची आर्तता
राया, राया….. आता नको पाहूस
तू असा अंत
डोळे शिणले माझे
पाहुनिया वाट
तहानलेले मन माझे
आसुसलेला देह
ये, मिठीत घे मला
कर माझ्याशी संग
रायाने तिच्या जणू तिची साद ऐकलि
तो खोलीत आला आणि तिच्या बाजूला जाऊन बसला
अन्…. शहारले शरीर
चेतले तिचे अंग
उष्ण झाले श्वास
धडधडले उरोज
घायाळ झाले दोघे
लागला मदन बाण
एक झाले दोन देह
पुनवेच्या रात्रीला चढला प्रणयाला बहर ...
त्याला चांदण्याची झालर
बहरलेला प्राजक्त
त्याला सुगंधाचा पाझर
जवळच कुठे तरी…
सजलेली एक परी
वाट बघते तिच्या रायाची
आज आहे रात्र पहिली
तिच्या अन् त्याच्या मिलनाचि
नजर खीळलेली पाऊलावर
चले कांकणाशि खेळ
क्षण किती सरले
भान नाही तिला
वाट पाहता रायाची
जाता जात नाही वेळ
मनी भावनांचा कल्लोळ
मुखी लाजेचा रक्तिमा
अर्धोन्मिलित डोळ्यात तरळे
मिळनाची आर्तता
राया, राया….. आता नको पाहूस
तू असा अंत
डोळे शिणले माझे
पाहुनिया वाट
तहानलेले मन माझे
आसुसलेला देह
ये, मिठीत घे मला
कर माझ्याशी संग
रायाने तिच्या जणू तिची साद ऐकलि
तो खोलीत आला आणि तिच्या बाजूला जाऊन बसला
अन्…. शहारले शरीर
चेतले तिचे अंग
उष्ण झाले श्वास
धडधडले उरोज
घायाळ झाले दोघे
लागला मदन बाण
एक झाले दोन देह
पुनवेच्या रात्रीला चढला प्रणयाला बहर ...
एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच.
जेवताना मी तिचा हात हातात
घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."
तिच्या डोळ्यांत वेदना उमटली;
तरीही ती शांतपणे जेवत होती,
सगळे शब्द जुळवून मी तीला सांगितलं,
मला घटस्पोट हवाय."
तिने शांतपणे विचारल,- "का?"
तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली.
समोरच ताट तिने भिरकावून दिलं.
लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे,
हे तिल जाणून घ्यायचं होत;
पण माझं मन दुसऱ्या स्त्रीवर आलय हे मि तिला
स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो.
माझा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं:
पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले. दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.
तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि
या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती.
तिची कारणे साधी होती. महिन्या भरात आमच्या मुलाची परीक्षा होती
आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता.
तिची आणखी एक अट होती.
लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत.
त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती.
मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.
घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला
नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही
फार अवघडून गेलो.
मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने
बघितलं आणि त्याला फार आनंद झाला.
दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती.
आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस
नित बघितलेच नाही हे मला जाणवलं;
आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला. आपण हिच्या बाबतीत असा
अचानक निर्णय का घेतोय,
असा प्रश्न पडला.
त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना
आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं.
रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं, तीच वजन कमी झालंय.
हृदयातल्या वेदनाचां
हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.
दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन
माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच
पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना
नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.
आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती.
जी परत आयुष्यात येत होती.
महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला. माझ्या
प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच
स्पष्टपणे सांगितले.
ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच
नव्हते. माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता.
मी वेगाने CAR चालवत घरी आलो.
माझ्या चेहऱ्यावर हसू होत.
हातात फुलांचा गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो, तर...
माझी प्रिय
पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती.
मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो.
माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे करायला हव ते केल नाही.
जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही. आता माझे अश्रू
तिला परत आणू शकत नव्हते.
सांगायचं नसतं कुणाला काहीही....
दुःख आपल्याच हास्याच्या पडद्याआड लपवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....
ते मनातल्या मनात पचवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....
पचलं तर ठीक , नाही तर तसंच आत साठवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....
साचलंच जरी पर्वता एवढं , तर तेही सर करायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....
सुख द्यायचं , सुख वाटायचं , पुढ्यात वाढलेलं दुःख तसंच स्वीकारायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....
दुःख झुरत बसायचं नाहीच , झुगारायचंहि नाही , त्याच्या खोलात घुसायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....
गौतम बुद्धां सारखं दुःखाचं खरं कारण शोधायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....
धुक्यातली धूसर वाटही संपतेच , फक्त पुढे चालत राहायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....
ते मनातल्या मनात पचवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....
पचलं तर ठीक , नाही तर तसंच आत साठवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....
साचलंच जरी पर्वता एवढं , तर तेही सर करायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....
सुख द्यायचं , सुख वाटायचं , पुढ्यात वाढलेलं दुःख तसंच स्वीकारायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....
दुःख झुरत बसायचं नाहीच , झुगारायचंहि नाही , त्याच्या खोलात घुसायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....
गौतम बुद्धां सारखं दुःखाचं खरं कारण शोधायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....
धुक्यातली धूसर वाटही संपतेच , फक्त पुढे चालत राहायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)