झंप्या नापास होतो म्हणुन गुरुजी त्याच्या पालकांना बोलवितात.

गुरुजी : मी झंप्याला विचारले कि जर माझ्याजवळ ५ केळी आहेत आणि त्यातील मी ३ केळी खाल्ली तर खाली किती केळी राहिली ? तर २ केळी राहिली हे साधे त्याला सांगता आले नाही.

झंप्याची आई : काय रे मास्तरड्या, २ केळासाठी पोराला नापास केलं व्हय. उद्या २ डझन केळी पाठवुन देते, करुन टाक पोराला पास.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा