अनावधानाने घडणाऱ्या काही चुका आणि त्यातून होणारे विनोद.......

१) तुळशीबागेत एका दुकानाबाहेर लावलेला बोर्ड : "परकर" बदलण्याची वेळ दुपारी ३ ते ५.
२) रिक्षेमागे लिहिलेलं वाक्य : चिंटू, सोन्या, चिंगी, मन्या --- कॉसमॉस बँकेच्या सौजन्याने.
३) पवित्र रिश्ता मालिकेतली एक कलाकार एकदा घरातून निघताना त्याच्या आईला म्हणते, " दिवस कसे गेले समजलंच नाही हो..!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा