*भारताचे संविधान कुणी लिहिले ???* 


या प्रश्नाचं उत्तर जवळपास सर्वमान्यच आहे ते म्हणजे... *भारताचे संविधान आंबेडकरांनी लिहिले*

परंतु सहज माझ्या मनात आलं "एकाच व्यक्तिनी" इतकं मोठं, तर्कसंगत, सुटसुटित, कायदेशीर लिखाण केले आहे काय?... ते पण केवळ ३ वर्षाच्या कालावधीत ..... म्हणजेच संवैधानिक सभेच्या स्थापने पासून (९ डिसेम्बर १९४६) ते संविधान अंगीकृत करेपर्यंत (२६नोहेम्बर १९४९).

मला हे पूर्णपणे पटत नव्हतं की केवळ आंबेडकरांनीच संविधान लिहिलं. त्यामुळे इतिहास शोधण्यास सुरुवात केली व खालील माहिती माझ्या हाती लागली ती तुमच्यासोबत share करतोय...

*१९४७ ची फाळणी योग्य रितीने व अहिंसेने व्हावी* यासाठी ब्रिटिशांनी *द इंडिपेंडेंस एक्ट 1947* भारत व पाकिस्तानला दिली, ज्यानुसार दोन्ही देशांना आप-आपली संविधान बनवन्यासाठी स्वतंत्र संवैधानिक सभा (constituent assembly) बनवण्याचे अधिकार दिले.

यानुसार भारताने आपली संवैधानिक सभा ९ डिसेम्बर १९४६ ला बनवून पहिली बैठक घेतली.

या संवैधानिक सभेत असं ठरवण्यात आलं की संविधान *"लिहण्याच काम" एका व्यक्तीच्या आवाक्या बाहेरचं आहे, त्यामुळे खालील प्रमाणे 5 वेग-वेगळ्या समित्या स्थापित केल्या...* 

१) *संघ शक्ति समिती-* चेअरमन- *जवाहरलाल नेहरू* ... मेंबर संख्या-९


२) *मूळ अधिकार व अल्पसंख्यक समिती-* चेअरमन- *वल्लभभाई पटेल.* .. मेंबर संख्या-५४

३) *कार्य संचालन समिती-* चेअरमन- *डॉ के. एम. मुंशी...* मेंबर संख्या-३

४) *प्रांतीय संविधान समिती-* चेअरमन- *वल्लभभाई पटेल ...* मेंबर संख्या-२५

५) *संघ संविधान समिती-* चेअरमन- *जवाहरलाल नेहरू...* मेंबर संख्या-१५

".... म्हणजे पाच समित्या मिळून १०६ मेम्बर्सनि अथक मेहनत करुन आपल्या संविधानातील प्रत्येक कलमं लिहिली..."

पुन्हा माझ्या मनात प्रश्न, की फ़क्त *आंबेडकरांना 'संविधानाचे शिल्पकार' का म्हणावे...??* 

पुढे अभ्यास केला तर कळाले की...

या पाच समित्यांनी संविधान लिहून पूर्ण केल्यावर *२९ ऑगस्ट १९४७* ला *७ सदस्यीय* *"ड्राफ्टिंग समिती"* बनवली, या समितीचे कार्य होते... लिहिलेल्या संविधानाचे अभ्यास करणे व गरज असल्यास नवीन कलम 'सूचवणे'. व शेवटी ड्राफ्ट तैयार करुन प्रस्तुत करने.

या ड्राफ्टिंग समितीचे चेअरमन *सर अल्लादि कृष्णास्वामी* होते, ड्राफ्ट तैयार केला होता तो *सर बी. एन. राव* यांनी.... आणि हा सम्पूर्ण तैयार झालेला ड्राफ्ट सभेसमोर (अर्थात देशसमोर) " *प्रस्तुत* " करण्याच् काम *डॉ आंबेडकरांना* सोपवण्यात आले, कारण १५ ऑगस्ट १९४७ ते २६ जानेवारी १९५० पर्यंत ते कायदेमंत्री होते, व कुठलाही कायद्या सम्बन्धिचा ड्राफ्ट प्रस्तुत करण्याच् काम *कायदेमंत्र्यांचे* होते.

भारताचे संविधान  लिहिण्यासाठी २ वर्ष,११ महिने,१८ दिवस लागले आणि ते " संविधान " २६ नोव्हेंबर १९४९ ला *संविधान मसुदा समितीला* बाबासाहेबांनी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा