विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शेजारीण : तुमचा 'बंडू' खूप वाईट शिव्या देतो


बंडूची आई :असू द्या हो? अजून तो 'लहान' आहे मोठा झाला की, देईल चांगल्या..
राम्या : परवा दिवशि माझी बायको हिरीत पडली ....,,,
लय लागल बग लय ओरडत होति ,,,..लय दुकत होत वाटत ,..,

शाम्या : मग आता कशि हायर ति ...,,,,,,

राम्या : आता बरि हाय वाटत काल पासन हिरीतुन आवाजच आला नाय.
पुण्यात कित्येकदा इतकी चांगली माणस भेटतात कि विचारावस वाटत ....






तुम्ही मुळचे कुठले.
पुढच्या पिढीतली आई आपल्या तरुण मुलाला रागावताना म्हणेल,

"गधड्या, अरे तुझं सगळं व्यवस्थित करण्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ चार-चार तास व्हॉट्सअप बंद ठेवलंय मी… कितीतरी लाईक करायचे राहून गेले… ग्रुपवर असूनही नसल्यासारखं आयुष्य जगले… दिवस-दिवस फेसबुक न बघण्याच्या खस्ता खाल्ल्या… पण तुला आहे का काही त्याचं?"
कधी कधी वाटतं हे नाव , पैसा , प्रसिद्धी सगळं सोडून संन्यास घ्यावा...
:
:
:
:
मग वाटतं आधी हे सगळं मिळू तर दे ..
गाढवाला खुंटीला बांधलं आणि गाढवाचा मूड खराब असला, तर गाढव खुंटी उखडून खुंटीसकट पळून जाऊ शकतं.

असे होऊ नये म्हणून फार पुर्वी शहाणी माणसे गाढवांना जोडीजोडीने बांधत. म्हणजे त्यांना एकमेकांशी बांधत. गाढवं जागची हलत नाहीत. कारण दोन्ही गाढवांनी पळून जायचं ठरवलं, तरी एक गाढव डावीकडे खेचतं, एक उजवीकडे. दोघेही जागच्या जागीच राहतात.

असे म्हणतात की या वरूनच आपल्या पुर्वजांना लग्नाची कल्पना सुचली..

बिछडा प्यार...

त्याचं आणि तिचं लग्नं होणार होतं. खूप प्रेम होतं त्यांचं एकमेकांवर पण तिच्या घरचे आड आले. त्याच्या घरी जाऊन लग्नाची प्राथमिक बोलणी वगैरे करायची नाटकं केली तिच्या वडिलांनी आणि थोडा काळ जाऊ दिला. मग एके दिवशी खानदान की इज्जत, नहीं तो मैं मर जाऊंगा वगैरे ब्लॅकमेल करून तिचं लग्नं लावून दिलं दुस-याच मुलाशी. त्यानंतर ते जवळपास वीसेक वर्ष भेटलेच नव्हते एकमेकाला.

आणि आज इतक्या वर्षांनी ते रस्त्यात भेटले. जुन्या जखमा परत चिघळल्या. 'घरी येतोस? इथेच रहाते मी पुढच्या चौकात'. दोघेजण तिच्या घरी गेले. दोघांनी खूप गप्पा मारल्या. शेवटी निघायची वेळ आली. 'थांब रे, जेऊनच जा आता'. तिनी त्याला आग्रहाने वाढलं अगदी. परत भेटू असं म्हणत त्यांनी निरोप घेतला एकमेकांचा. जिना उतरता उतरता तो मनाशी म्हणाला,

'थँक गॉड, हिच्याशी लग्नं नाही झालं, काय  बेकार करते ही स्वयंपाक, हॉरीबल'.😝
पुणे -: "काय घ्याल आपण??

बासुंदी आणू की खीर?"


कोल्हापूरकर - "घरात एकच वाटी आहे का?
एका क्लार्कने आपल्या बाॅसला दम दिला " तुमचे पुढचे दात पाडतोच "
सगळ्यानी त्याला वेड्यात काढले.
तो अधिकारी रिटायर होताना ह्या कारकूनाने त्याच्या सर्व्हिसबुक मद्धे नोंद केली " ओळखीची शाररिक खूण -- पुढचे दोन दात पडले आहेत ".

त्या अधिका-याला पुढचे दोन दात काढावे लागले. मगच त्याची पेन्शन सुरू झाली.
माझा एक मित्र आहे
तो
इतके दर्द भरे
स्टेटस् टाकतो की,
.
.
.
.
.
.
कधी-कधी मी पण
त्याच्या गर्लफ्रेंडला मिस करतो!!!
बायकोनें नवऱ्याला विचारले.."अहो आजकाल जिकडेतिकडे लोक जीएसटी ची चर्चा करत आहेत, हे जीएसटी म्हणजे काय ?"                       

नवरा : अगं जीएसटी म्हणजे काय हे झटकन समजणे थोडे अवघडच आहे. पण तरीपण तुला मी माझा अनुभव सांगून थोडक्यात समजावतो.

जेव्हा माझे लग्न झाले नव्हते तेव्हा घरी यायला उशीर झाला तर प्रथम अंगणात बहिणीला मग दारावर आईला अन् नंतर घरात  वडिलांना सर्व उशीर होण्याचे कारण समजावे लागे पण आता लग्न झाल्यावर मला तिघांना समजावं लागत नाही तुला समजवून सांगितले की पूरे !!!

आज सगळ्याच आल्यात ना

काही बायका रोज संध्याकाळी पार्कात बसून गप्पा मारायच्या आणि खूप हसायच्या.
कुलकर्णी काका नेहमी पार्कात फे-या मारायला जात असत, या बायकांची मैत्री, त्यातला आनंद पाहुन कुलकर्णी काकांनाही फार छान वाटे.
पण, एक दिवस त्या सगळ्या बायका शांत बसल्या होत्या. सगळ्यांचे चेहरे पडले होते. कुलकर्णी काकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांना राहवेना. काका त्या बायकापाशी गेले आणि म्हणाले, " रोज तुम्ही इतक्या छान हसत असता. आज काही घडलयं का?"
त्यातली एक जण म्हणाली, "
.

.
.

..

.
.

.

आज सगळ्याच आल्यात ना. "
पुण्यात नाटकाचा पहिला प्रयोग संपतो.

लेखक:
कसे वाटले? नाटकात काही बदल आवश्यक आहेत ?

जोशी काका :
नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते त्या ऐवजी बंदुकीने गोळी झाडून घेते असे दाखवा.

लेखक : का ?

जोशी काका : म्हणजे बंदुकीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील.
पती आणि पत्नी सोफ्यावर बसून कलिंगडाचे काप खात TV पाहत असतात. पत्नीच्या एका हातात अर्थातच मोबाईल असतो. पतीचा मोबाईल किचनमध्ये चार्जिंगला लावलेला असतो.
एवढ्यात किचनमधून smsचा टोन ऐकू येतो, म्हणून पती किचनमध्ये जातो आणि मेसेज वाचतो.
बायकोचा मेसेज असतो---

"किचनमधून परत येताना मीठ घेऊन या!"

अर्जंट पाहिजेत.....

एक इलेक्ट्रिशियन पाहिजे,,,,,,,,
जो एकमेकांशी न बोलणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये पुन्हा एकदा कनेक्शन जोडून देईल,,,,,..✌​

एक ऑप्टिशियन पाहिजे
जो लोकांची दृष्टी आणि दृष्टीकोन नीट करून देईल,,,,,,👍​

एक कलाकार पाहिजे,,,,,,,,,,,,,
जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मितहास्ययाचे रेषा रेखाटू शकेल,,,,,,,,,,😊

एक बांधकामगार पाहिजे,,,,,,,,,
जो दोन शेजाऱ्यांमध्ये उत्तम सेतू उभारू शकेल,,,,,,,,,🙏​

एक माळी काका पाहजे,,,,,,,,,
जो चांगल्या विचारांच रोपण करू शकेल,,,,,,,,,,☝​

एक प्लंम्बर पाहिजे,
जो तुंबलेल्या मनांना मोकळं करू शकेल,,,,,,,,,,,🤗

एक शास्त्रज्ञ पाहिजे,,,,,,
जो एकमेकांबद्दलची ओढ शोधू शकेल,,,,,,,,,,,,😌

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,,,,,,,,,,,,

एक शिक्षक पाहिजे,,,,,,,,,,
जो एकमेकांशी संवाद कसा
साधायचा ते शिकवू शकेल,.....☝​

आज सर्वांना याचीच नितांत गरज आहे.
एक पुणेकर व्यक्तीने मिठाईचे दुकान उघडले

आणि जाहिरात दिली

" कामगार पाहिजे"

पात्रता- मधूमेह असला पाहिजे ...

Made in Pune
मन्याच्या घरचे, पोरगी बघायला गेले,
पोरगी  पसंत पडली

पंडीतजी बोलले, ३६ चे ३६ गुण जुळले 😊

मन्याचे घरवाले उठून जाऊ  लागले

पंडितजी बोलले : काय झालं हो  ???

मन्याचे घरवाले  :- पोर तर नालायक आहे, सुन बी तशीच आणायची का ?
शहरातल्या मुलीचे खेड्यात लग्न झालं

सकाळी सकाळी सासू म्हणाली
म्हशीला खायला घाल

सून गोठ्यात गेली
म्हशीच्या तोंडाला फेस पाहून परत आली

सासूने विचारलं
म्हशीला चारा टाकला का

सून म्हणाली

ती आजुन ब्रश करतेय...
मास्तर : दहा नारळ पैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील?
विद्यार्थी: दहा.
मास्तर : ते कसे ?
विद्यार्थी : नासलेले नारळ सुध्दा नारळच् राहतील.
त्यांचा काय फणस होणार ?
एक भिखारी देवाला
हे देवा....
मला खाण्यासाठी अस काय तरी दे..
जे खाल्यावर सुधा संपायला नको...😜😜
.
.
देव-
हे घे पोरा...
.
.
.
'चिगंम'