एकदा एक जोडपे २५ वर्ष न भांडता संसार करत असते,

नवर्याचा मित्र विचारतो कि याचे रहस्य काय ?

नवरा :- आम्ही दोघे हनिमून ला शिमल्याला गेलो होतो. दोघे घोड्यावर बसलो . घोडा खडत्यातून जाताना सौ खाली पडल्या
...
उठताना सौ म्हणाल्या काही हरकत नाही घोड्या हि तुझी १ लीच वेळ आहे. परत तसाच प्रकार घडला. परत सौ म्हणाल्या , हरकत नाही २ रिच वेळ आहे .

3rya वेळी मात्र सौंनी बंदूक काढली आणि घोड्याला गोळी घातली. मी म्हणालो आग काय सायकिक आहेस का काय ? त्या बिचर्या घोड्याच काय दोष

तुला नित बसता आले नाही तर ? या वर आमच्या सौ म्हणाल्या काही हरकत नाही तुझी पहिलीच वेळ आहे .

हे ऐकल्यावर मी आजपर्यंत दुसरी वेळ येऊनच दिली नाहीये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा