दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात..
पहिला: जाऊ दे यार चल आत्महत्या करू…….
.
दुसरा: येडा झाला का भावड्या तू..?
.
.
.
.
.
.
पुढच्या जन्मी परत बालवाडी पासून स्टार्ट करावं लागंल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा