गुरुजी : बंडू, दोनमधून दोन घालवले तर किती शिल्लक राहिले.
बंड्या  : मी समजलो नाही सर.
गुरुजी : असं समज, तुझं जेवणाचं ताट वाढलं आहे. त्यात दोन चपात्या आहेत. दोन्ही चपात्या तू खाऊन टाकल्या, तर ताटात काय उरलं?
बंड्या  : थोडी भाजी आणि थोडे वरण.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा