एकदा राजा आणि राणीत ठरते की यापुढे मोबाईलने नाही तर कबुतरामार्फतच संदेश पाठवायचा.
तर एके दिवशी राणी कबुतराच्या पायाला चिठ्ठी न लावताच कबुतर उडवते.
ते कबुतर राजाकडे जाते.
कबुतराकडे काही नाही हे पाहून राजा चिडतो आणि राणीला तडक फोन लावतो आणि विचारतो हे काय ?
:
:
:
:
:
:
राणी म्हणते," हा मिस्सड कॉल होता !"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा