क्रिकेटर सैनिक

एकदा भारतीय गोलंदाज जवागल श्रीनाथ अणि वेंकटेश प्रसाद कारगिलला सैनिकांना भेट देण्यासाठी जातात.तिथे गेल्यावर त्यांचे देशप्रेम उफ़ाळून येते.त्यांना वाट्त की आपणही देशासाठी काहितरी करुन दाखवाव. म्हणुन ते मेजर साहेबांना म्हणतात कि आम्हीपण काहितरी करणार .मेजर म्हणतात ठीक आहे पण तुम्ही नक्की काय करणार गन चालवणार का? ते म्हणतात नाही आम्ही बॊम्ब फ़ेकणार.

मग ते दोघ बॊम्ब घेऊन सैनिकांबरोबर लढायला जातात .

थोड्या वेळाने अगदी रक्तबंबाळ होऊन परत येतात.मेजर सैनिकांना विचारतात की हे कस घडल?
सैनिक सांगतात की यांनी विचारल कि बॊम्ब कसा फ़ेकायचा? आम्ही त्यांना दाखवल कि बॊम्ब कसा फ़ेकायचा ते . बॊम्बची क्लिप दाताने काढायची व फ़ेकायचा.

मेजर :- मग पुढे काय झाल ?

सैनिक :- त्यांनी दाताने बॊम्बची क्लिप काढली आंणि फ़ेकायचा सोडून मांडीवरती घासत बसले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा